Posts

इतिहासातील सत्य व लटके (काल्पनिक) दिखावे

 इतिहासातील सत्य व लटके दिखावे.     हो, वाचक वर्ग हो, मी आता जे लिहीणार आहे, त्यातून खरे व खोटे  वेगळे करणार आहोत.  कसे ते बघा. आणि आणखी एक आज पासून, लेख मोठा व महत्व पूर्ण असेल आधी ही असे. पण मला वाटते, जसा कालचा पेपरात किती ही महत्वाची बातमी वा लेख असला, तरी तो रद्दीच्या गठ्ठात, पडतो.. तसे माझ्या लेखाचे होऊ नये असो.         तर वाचा बरे. शिवकाळात जे घडले ते सत्य मांडले आहे, पण त्याच बरोबर मिथ्य़ा( काल्पनिक कथा) पुढे आल्या. त्यामागे, सावत्र मातेचे, सोयराबाईंचे कटकारस्थान होते. स्वःपुत्राला राजा करावयाचे होते. ते एका विशिष्ट घटनेने सिध्द होते. जसे कैकयीचे कपट, भरताला अयोग्य भासले व त्याने रामाच्या पादुका  ठेऊन, राज्य संभाळले. तोच कित्ता छ. राजारामाने गिरवला. ते सर्व आपण पाहाणार आहोतच. पण भविष्यकाळात ही, छ.शंभू राजेच्यावर आपल्याच महाराष्ट्र देशी अन्याय केला गेला.  त्यांच्या शौर्याच्या कथा  व त्याचे, औरंगजेबाने, केलेल्या क्रुर हालहालाच्या हत्येच्या, सत्य घटना, अभ्यासक्रमात नसो, पण निदान  दृश्य स्वरूपात, तरूण- पौढांना दाखवायला ...

आजची मुंबई, नेमकी कोणी घडवली, बरे??

 आजची मुंबई, नेमकी कोणी घडविली? रसिक व अभ्यासू वाचकवर्ग हो, मनपूर्वक अभिनंदन. तुमच्या नियमित वाचनाबद्दल. खास करून, मी नेहमीच थोडा गहन विषय घेऊन लिहिते तरी ही,तुम्ही उत्साहाने माहिती करून घेत आहात, याबाबत मी आभारी आहे. माझ्या प्रमाणेच तुम्हीही या मुंबईच्या विकासकांच्यात " रस" घेणार. Really admirable.       तसेच ह्या ब्रिटीशांचे या मुंबापुरीतील विकासाचे काम तितकेच admirable आहे नं? एरवी आपल्या थंड प्रदेशाचे हवामान सोडून, या चिखलमय भागात येऊन , संकटांना तोंड देत, इथे बदल घडवायचे, काही अडले होते का त्यांना? आज काही मंडळी, मुंबई आमची, फक्त आमचीच, असे नारे लावतात. पणत्यांनी, हेमाहित करून घेणे गरजेचे आहे. ही सात बेटाची होती  तिचे मुंबई शहरात, रूपांतर  केलेय, इंग्रज, पारशी, गुजराथी आणि मारवाडी लोकांनी.हा, जगनाथ शंकरशेट रामा कामथ इत्यादी सामील होते, मान्य.      बस जिद्द व चिकाटी- दुसरे काय?       वरळीचा बांध तयार करून ते थांबले नाहीत, तर मूळच्या खाड्या होत्या, तेथे तेथे नळ घालून तेथील पाणी समुद्रात सोडण्याच्या त्यांच्या कृप्तीला खर...

आजची गरज - मानसिक - सामाजिक - राजकीय

 आजची गरज - मानसिक - सामाजिक - राजकिय.    मम सुजाण व इतिहास प्रेमी वाचक हॊ, आपल्याला  शाळेत व कधी कधीच कॉलेज मध्ये, जो इतिहास शिकविला, त्याखेरीज आपण त्याविषयी काही वाचन करीत नाही. हे सत्य स्वीकारा.    आज मी तेच, तुम्हाला सांगणार आहे. जास्त नाही तरी, एवढे मनापासून वाचा. मग तुमची उत्सुकता तुम्हाला स्वस्थ बसून देणार नाही, बघा.       छ.संभाजी महाराजांनी त्या वयात- त्या काळात ही गरज समजून घेऊन, त्या वर उपाय लिहून ठेवला होता. हा त्यांचा बुधभुषण जर वाचला, त्यानुसार वर्तन केले तर आपण आदर्श नक्कीच ठरू व यशस्वी ही.  तुम्ही म्हणाल कि मग ते स्वतः का फितुरीचे बळी झाले? ते fully alert होते. पण राज्याच्या लालसेचे शिकार झाले हो. शत्रुच्या कारवाईबाबत सावध होते. पण त्यांच्या पिताश्रींचा मृत्यु, त्यांजपासून लपवून, तिर्‍हाईताच्या हातून अंतःसंस्कार करण्याइतपत मजल जाईल, अशी ते कल्पनाही करू शकले नाहीत.  मासाहेब सोयराबाईंंनी हे केले.पण मतलबी व स्वार्थी मंडळी, या स्वराज्यात होती , ती ही खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसपास कटकारस्थाने करतील, हा अंदाज ते ...

जीवनातील मार्गदर्शक -- कुसुमाग्रज - कविता " पाचोळा"

 जीवनातील मार्गदर्शक - कुसुमाग्रज. पाचोळा. कविता.  रसिक वाचक हॊ आज आपण कवि कुसुमाग्रजांची, "पाचोळा " कविता समजून घेणार आहोत.     आता मी, हे जे "आध्यत्मिक अधिष्ठान", सगळ्यांच्या जीवनात असतेच असते. हे सिध्द करणार आहे. समर्थ रामदास स्वामी यांनी,"मनाचे श्लोक", या ग्रंथ द्वारे जे संगितले, तेच कुसुमाग्रज यांनी, या  " पाचोळा" कविततून सांगितले आहे. कदाचित, तुम्हाला, त्याची जाणिव नसेल. कसे ते सांगते.  मराठी लोकांमध्ये,  "कुसुमाग्रजांना न ओळखणारे, व्यक्ती विरळाच. पण,खरे तर, त्यांना, जाणणारे अजिबात नाहीत, हे सत्य बोलणे, मला आवडले असते.              कारण, आज कित्येक मंडळी शालेय जीवनात शिकलेले धडे, कविता, म्हणी, वाक्यप्रचार व खास शब्द विसरलेत. Rather, in those days and just   now also, most of the students, have not taken,, " THAT PORTION SERIOUSLY.. निबंध कविता--अर्थ  व रसग्रहण वगैरे, गाईडवरून. फक्त % वाढविण्यासाठी. असो.   तर आता सध्याच्या जीवनात, सोप्या रितीने, सुखी जीवनाचा मंत्र, मी ह्या ब्लॉक...

बातमी TV तली वा पेपरमधील असो ती खरी वा खोटी आहे, याची खात्री करा

 बातमी  TV तली वा पेपर मधील असो. ती खरी वा खोटी आहे, खात्री करा.  या, आलात, माझ्या मनस्वी वाचकहो. दिवसेदिवस आपले वाढता, वाचकवर्ग पाहून, माझा लिहिण्याचा उत्साह द्विगुणित होत आहे. कालचा विषय गंभीरच होता. तरी आपण माहित करून घेण्यात, उत्सुक आहात, हेच माझे यश आहे. अगदी खरे तर आपण जे काही करतो, त्याला इतरांकडून पावती मिळावी, ही कोणाचीही अपेक्षा असते. निरर्थक व निरपेक्ष काहीच घडत नसते. हो, मी ही मालाडला, underprivileged मुलांसाठी, १०वर्षे चालवलेल्या संस्थेतून व आदिवासी लोकांसाठी,  जे केले, ते ही काही अपेक्षेनेच केले. ती मुले चांगल्यापैकी शिकावीत व त्यांनी आपले जीवनमान वाढवावे, ही अपेक्षाच नं? असो.    काल मी एक विनंती केली होती. स्वतः, स्वतः ला, जाणून व उमजून घ्या. आपल्याला नेमके काय करायचेय ते, निश्चित करा. ध्येय ठरवा व त्यासाठी  योग्य दिशेने वाटचाल करा.        तसेच,एक तर कोठचीही बातमी ऐकून, हवेवर I mean एका कानाने ऐकून दुसर्‍या कानाने सोडून देऊ नका. ती घटना नेमकी का व कशी घडली असेल, त्यावर विचार करा. ती , " खबर- breaking news होण्यासाठी, ...

आपण srv भारतीय ना? आणि हिंदू ही, हे नक्कीच नं???

 आपण सर्व भारतीयच नं आणि हिंदू ही हे, नक्कीच नं? मम विचारवंत वाचक हॊ,   आज उबाठा चे अजब गजब वक्तव्य फेसबुकवर वाचले. पूर्वीचे आहे का माहित नाही, पण सोशल मीडिया वर आहे, हे सत्य., आता जरा वर्तमानकाळात येऊ या. या घडी आपल्या आजूबाजूला काय चाललेय, व त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होऊ घातला आहे, ह्याचा विचार करणे, त्याप्रमाणे, ह्याबाबत आपण काय करू शकतो , ते बघणे जरूरी आहे. जर हातावर हात ठेऊन बसले, तर काय परिस्थिती होईल? यामुळे आपली पुढची पिढी कशी  गोत्यात येईल,  हे आपण बघणे, किती गरजेचे आहे, ह्याचा आपल्यातील ८०% ( वय वर्षे १८ ते ९०) विचारच करीत नाहीत. हाच आपला दुर्दैव विलास आहे. आपल्यापुरतेच जगत्यात ही लोकं!     त्यामुळे होतेय काय कि, आपमतलबी लोकांना, सामाजिक व राजकिय क्षेत्रात,  सावळा गोंधळ सहज करणे, शक्य होय आहे.  आता मी सुरवातीला, जे लिहिलेय, त्याबाबतीत स्पष्टीकरण. एका ठिकाणी हे महाशय म्हणतात की कोणी तरी,मला विचारले, तुम्ही "गीता" वाचलीय का, मी सांगितले, मी ते ""कार्टून""पुस्तक वाचत नाही.. वर म्हणे, मला कोणी तरी""  कुराण"चे मराठी भाषांतर द...

नकाराधिकार व आपण.

 नकाराधिकार व आपण.         माझ्या प्रिय वाचक हो, एक मिनिट, मी track बदलला नाही. उलट आधी, दत्तगुरू यांच्या, negative गुरूं प्रमाणे च, हा नकाराधिकार आपल्या जीवनाला, track वर ठेवतो. चांगले व सुखी जीवन देतो.         हा नकाराधिकार प्रत्येकाच्या आयुष्यात यश व समाधान या  बाबतीत फार महत्वाचा मुद्दा आहे. कित्येकदा, एखादी विशिष्ट गोष्ट, आपल्याला पटत नसते, करायची नसते, तरी आपण करतो. का तर, सर्व करतात, मग नाही कसे म्हणायचे, इतर शेजारी वा  मैत्रिणी वा कलिग्सची मुले करतात, म्हणून आपल्या मुलांना ही force केला जातो. especially  १० वी नंतर मुले सायन्सलाच जावी, असे पालकांना वाटते. मग त्यांची आवड असो वा नसो. शाळेत सायन्सचा अभ्यास प्रत्यक्षच करावा. इतर विषय महत्वाचे मानले जात नाहीत. ते काय मार्क मिळवण्यापुरते, हे असे मुलांच्या व पालकांच्या मनावर ठसवले जाते. आपल्या आवडी नुसार,शिकावे.  इतर सामाजिक दबावाला बळी पडू नये. नकाराधिकार वापरून आपल्या आवडीच्या क्षेत्रात जावे, ही यशाची किल्ली आहे. या किल्लीचा वापर योग्य पध्दतीने व योग्य वेळी करायला ...