Posts
समर्थ रामदास, हे देवाकडे , मागवयास सांगत आहेत. ते आचरणात आणावे, ही 🙏 विनंती
- Get link
- X
- Other Apps
वासुदेवी आली हो वासुदेवी आलीय, हिंदुत्वाला जागवायला आलीय व्ह....
- Get link
- X
- Other Apps
छत्रपती संभाजी महाराज व गुडी पाडवा आणि आपले इतर ही सण.
- Get link
- X
- Other Apps
18 मार्च 2026. फाल्गुन अमावस्या छत्रपती संभाजी महाराजांची पुण्य तिथी. व उद्या गुडी पाडवा.. वाचक हो, कालपासून, सोशल मीडिया वर काही नटद्रष्ट लोक मुर्खा सारखे लिहीत आहेत. म्हणे, छत्र पती संभाजीची हत्या झालीय, तर गुडी पाडवा करू नये. पण सत्य हे आहे की त्यांना मनःपूर्वक श्रद्धान्जली द्यावयाची असेल तर, आपण आपल्या हिंदू नव वर्षाची सुरुवात गुडी उभारूनच करावयास पाहिजे. त्यांनी हिंदू धर्म रक्षणासाठी बलिदान दिले. त्यांच्या सोबत कवि कलसांनी ही आत्म बलिदान व राजेंच्या भक्ती साठी आत्म समर्पण केले. त्या स्मरणाखातर आपण सण साजरे करणे व पुढच्या पिढी पर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. ते धर्मवीर होते. धर्म निष्ठ होते. त्यांनी ही लहानपनापासून, " गुडी उभारलेली आहे. जर ही प्रथा बंद केली तर विचार करा त्यांच्या आत्म्याला किती क्लेश होतील. या पुढे, मी त्यांनी दिलेला सल्ला च देत आहे. . बुधभूषणमधील छ. संभाजीमहाराजांचा बहुमोल सल्ला. काल आपण पाहिले जर आपल्याला, जीवनात काहीतरी चांगले करायचे असेल, तर मुख्य आपल्याला स्वतःला ओळखा. आपली योग्यता व क्षमता जाणून घ्या. मी नेहमी एक श्ल...
जैसे को तैसा मिला, तो ही जिंदगी में मजा रहेगा! ठगाशी असावे ठग.
- Get link
- X
- Other Apps
को तैसा मिला तो ही जिंदगी में मजा रहेगा! ठगाशी असावे ठग! म्हणूनच, वाचक हो, काल मी लिहिले कि, उद्या- आज आपण, आपल्या खर्या गुरूंना भेटू या. जर व्यवसाय kraycha, तर हे माहित होणे, जरुरी आहे. अर्थात् त्यांनी त्यांच्या ग्रंथातून, जे काही लिखाण केलेय, ते जाणून घेऊ या. ज्या योगे आपले भलेच होईल. कारण ते आपल्याला एका जागी बसून देवदेव न करता,सामाजिक व मानसिक व पारिवारिक समाधान कसे मिळवायचे, ते सांगतात. हो, हे खरे कि, ज्ञानदेव- रामदास स्वामी प्रपंचात पडले नाहीत आणि तुकाराम महाराज कुटुंबात, कमलपत्रागत राहिले. पण त्यामुळे या त्रिमुर्ती आपल्याच परिवारात अडकून न पडता, त्या पल्याड पाहू शकले. या तिघांनी कधीच, सदैव, अगदी अपराध्यांशी ही क्षमाशील राहा,असे सांगितले नाही. उलट या प्रकाराने, सामाजिक समतोल बिघडेल,असेच ठासून सांगितले. अन् ते कोणी तरी करील. आपण बसावे चूप, हे चूक आहे, हेच कानीकपाळी ओरडून(वाचार्थाने) प्रतिपादन केले. बघा, कालचा लेख आठवतोय नं? समर्थ रामदास स्वामी म्हणतात, ठगाशी असावे ठग। ते काही असे ना...