Posts

Showing posts from November, 2025

परशुराम. दशावतारातील सहावा अवतार.

Image
 28. परशुराम. दशावतारातील, सहावा अवतार.        ज्ञानार्जन इच्छुक अशा माझ्या प्रिय वाचक हो, माझे कालचे promise, लक्षात आहे, मी आपण नेहमी आरती नंतर म्हणत असलेल्या मंत्र+ पुष्प+ अंजली बद्दल सांगणार होते, तुम्ही म्हणाल, असा विषय का बरे बदलला.. नाही हं, मी त्याच बाबत लिहिणार आहे. फक्त आधी त्यातून, आपण त्या ईश्वराकडे काय व का मागणी करत आहोत, हे जाणून घ्या.      आपण त्यातून योग्य जनहितदक्ष शासन कर्ता मागतो.  पूर्वी राजेशाही होती, त्यामुळे, त्याच वंशांतील, राजपूत्र शासन कर्ता म्हणजे अधिपती होत असे. त्यामुळे प्रजा, हा भावी राजा योग्यच निपजो, त्याला योग्य असे शिक्षण व शौर्य लाभो. गुरू गृही चांगले संस्कार मिळो अशी प्रार्थना करत. तो प्रजा हित दक्ष होवो.   पण आज दोर आपल्या हातात आहेत. आज लोकशाही आहे.आपण योग्य अधिपती निवडू शकतो. असो. अयोग्य व भ्रष्टाचारी नेत्यांना पाय उतार करणे, सर्वस्वी आपल्या हातात आहे. फक्त पारखी नजर पाहिजे.   आता मला ह्या सहाव्या अवताराचीच का आठवण आली. कारण परशुराम हे जमदग्नी पुत्र. त्यांची  माता क्षत्रिय व पिता ब्राह्मण...

बुध भूषण मधील छ. संभाजी महाराजांचा बहुमोल सल्ला.

 बुधभूषणमधील छ. संभाजीमहाराजांचा बहुमोल सल्ला.   काल आपण पाहिले जर आपल्याला, जीवनात काहीतरी चांगले करायचे असेल, तर मुख्य आपल्याला स्वतःला ओळखा. आपली योग्यता व क्षमता जाणून घ्या. मी नेहमी एक श्लोक सांगते.  "राम"चा  अर्थ क्षमता. त्याची खरी दखल घ्या.    मी काल जे लिहिले कि, बहुदा सर्व गुणार्थी असतात. विद्यार्थी/ ज्ञानार्थी कोणी नसतात. पदवीसाठी विशिष्ट प्रकारे अभ्यास करतात. पण सखोल अध्ययन करणे, होत नाही. पण आज मी खूप खूश आहे. का ते सांगते.     झाले काय, शंभुराजेंच्या या, "बुधभूषण" ग्रंथाची अापल्या वाचकांना करून द्यावयाची ठरवली. ती सर्व लहान मोठ्यांना फायद्याची होणार आहे. संस्कृतचा तितकासा अभ्यास नसल्याने , अडले कि, मी माझ्या दोन लहान मैत्रिणींना शंका विचारते. त्या दोघींचा संस्कृतचा गाढ अभ्यास आहे .हो. सुजाता संस्कृतच्या शिकवणी घेते. कित्येक कॉलेजची मुले तिच्याकडे शिकतात. अंजली इंजिनियर आहे.       शंभुराजेंनी प्रारंभी ईश स्तवन करताना गणेश, शिव शारदा या देवतांबरोबर गुरूंचे स्तवन केले. त्यात त्यांनी गुरू कसे असावेत. हे सांगितले आहे....

सद्य परिस्थिती व छ. शंभू राजे यांच्या, बुधभूषण मध्ये सांगितलेलली परीजनांची, म्हणजे आपली जनतेची कर्तव्ये.

 सद्यस्थिति व शंभुराजांच्या, बुधभुषण मध्ये सांगितलेली परिजनांची कर्तव्ये.   माझ्या देश प्रेमी वाचक बं धूभगिनींनो,           आज तर मन उदास आहे 26.11 चा, मुंबईतील बॉम्ब हल्ला आठवून मन उदास होत आहे पण म्हटले तर आज जे मी लिहिणार आहे,, ते ह्याच संबंधी आहे. छ. शम्भू राजेंनी, या बाबतील आपली जनतेची, जी कर्तव्ये सांगतली आहेत ती समजून व उमजून घेऊ या.     काल मी मं त्र पुष्प+अंजली  बद्दल लिहीन म्हटले होते. पण पूर्वी राजे शाही असल्याने, परिजन, त्या परमेश्वरा कडे योग्य प्रशासक मागत पण आज लोकशाहीत, आपल्याला, योग्य प्रशासक निवडण्याची,  सुविधा आहे.तर आपण तो फायदा करावा, ही विनवणी.         त्या काळी, कोणी एक , "खंडुजी आपले मराठी छत्रपतीं  संभाजीमहाराज, मोगल शाहजादा आझम व आसदखानच्या जाळ्यात, स्वकियांच्याच फितुरीने, फसल्याची खबर देण्यास,  बादशहाकडे धावला, अन् बिदागी घेऊन खुश झाला. असेच दुष्कृत्य करायला,  म्हणजेच सतरंज्या उचलायला, आज अनेक (?) वीर सज्ज असतात. पण खरे तर त्या अजाण मुलांचा काही अपराध नसतो. असलीच तर, योग्य...

आपल्या शूर वीर व धर्मवीर शंभू राजें संस्कृत पंडित सुध्दा होते, त्यांनी लिहिलेला ग्रंथ - बुधभूषण

 आपल्या शूर वीर व धर्मवीर शंभू राजें संस्कृत पंडित सुध्दा होते, त्यांनी लिहिलेला ग्रंथ -  बुधभूषण छत्रपती संभाजी महाराजांची खरी ओळख व महती, त्याकालीन तत्सम जनतेने व प्रजेने जाणून घेतली असती तर~ आता जर तर म्हणण्यात काही अर्थ नाही. पण या धुरंधर योध्याला, जनतेने साथ दिली असती, संताजीप्रमाणे  व कवि कलशा सारखे स्वदेशप्रेमी व स्वधर्मनिष्ठ   सगे सोयरे मिळाले असते, तर आपले आजचे जीवन किती समृध्द समाधानी असते व स्वधर्मात योग्य स्वतंत्र व स्वबल झालोअसतो.  जर कित्येक सरदारांनी स्वार्थी विचार न करता, या शिवशाहीत स्वतःला झोकून दिले असते तर ~~.  एखादे इवल्याशा वतनाचे धनी न होता, संपूर्ण मराठा राज्याचे अधिपति झाले असते.  आरती नंतर जी मंत्रपुष्पांजलि  म्हणता ना, त्याचा अर्थ माहित आहे का? ते स्वप्न तेव्हाच सफल झाले असते. निदान अाजतरी  जागे व्हा. जगजेत्ते होऊ शकणार्‍या आपल्या पंतप्रधानांना, मा.मोदींना साथ द्या. हिंदुत्व त्यांना कळलेय हो.       हां तर, आपण परत वळू या, बुधभूषणकडे. कित्येकजण नको त्या  पध्दतीने अस्मिता व स्वाभिमान यामा...

भावी छत्रपतींवर, शत्रूच्या छावणीत राहूनही या महाराज्ञी व राजमातेने केलेले दुहेरी संस्कार.

  महा राज्ञी येसूबाई  व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी राजमाता सकवारबाई. यांनी शत्रूच्या छावणीत, कसे घडवले भावी राजे.      माझ्या प्रिय व सुजाण वाचक हो स्वागत आहे. मी परवा, या विषयावरलिखाण करणार आहे, हे बोलले होते, पण जरा हा लेख, 2021 साली प्रथम लिहिला होता.. तोच परत आपल्या पुढे ठेवत आहे. नवीन वाचकासाठी माहिती व जुन्या साठी पुन्हा अभ्यासण्या साठी. वाचाच. इतिहास माहित करून घ्या. व त्यातून, आज चा मार्ग शोधा. सुस्वागतम्, माझ्या सुजाण वाचक हो, अगदी मनपूर्वक. मी आज खूप खुश आहे. ह्या ब्लॉग लेखनाचा, मी प्रारंभ केला तर खरा. पण जरा मनात संदेह होता. आजकालच्या दुनियेत,  ऐतिहासिक अशा  सुवर्ण अक्षरात नोंद घ्यावी, अशा महाराज्ञीची गंभीर दखल कोणी घेईल का?  prank& jokes च्या, या दुनियेत मी वेडी तर ठरणार नाही नं? पण नाही. तुम्ही  mature & intellgent लोकांनी मला आनंदाचा व आश्चर्याचा धक्का दिलात. दिवसाला १०० हून जास्त जनता, हे जाणून घेण्यास उत्सुक आहे, पाहून माझा  उत्साह द्विगुणित झालाय. मी हे ४च दिवस न लिहिता दर रोज लेखन चालू ठेवणार आहे. तर भेटा...

पूर्वीच्या सरकारचा, आणखी एक चुकीचा निर्णय, rather janun बुजून आकस होय.

Image
 पूर्वीच्या सरकारचा, एक चुकीचा निर्णय rather जाणून बुजून, आकस होच.    माझ्या सुजाण वाचक हो आता तुम्ही, मला नक्कीच, समजता व जाणता नं?,        तर मी हे जे आज विधान करत आहे, ते पूर्णतः विचारान्ती करीत आहे. ते ही पूर्णपणे सबळ पुराव्या निशी.        काल खरे तर मी छ.शाहुंच्या बाबत लिहीन. असे म्हटले. पण अचानक, दोन. तीन दिवसा पूर्वीच्या लेखात मी, चीन लढाई तील सत्य लिहिले होते, आठवतेय.  तशीच, एक बातमी, अवचित हाती लागली. फार दुःखद घटना आहे हो. ती बातमी मला, युट्युबवरून मिळाली. त्यात आचार्य अत्रे आणि वि. शांताराम ह्यांच्या मोठेपणा दाखविण्यासाठी लिहिली होती. पण त्यांना दुदैवाने हे का करावे लागले, तर 1966 मध्ये स्वातंत्र वीर सावरकर ह्यांना, देवाज्ञा झाली. संपूर्ण देश दुःखात बुडाला. पण त्यावेळीच्या सरकारने, पूर्व ग्रहापोटी, त्यांच्या अंत्ययात्रेला, लष्करी इंतमाम, देण्यास नकार दिला. तेव्हा आचार्य अत्रे यांनी शक्कल लढवली व व्हि शांताराम यांना विनंती केली आणि त्यांनी ती पूर्ण केली. आणि सावरकरांना निरोप दिला गेला. अर्थात तेव्हा, आम्हा सामान्य लोक...

चाणक्य नीती व छ. शंभूराजे यांनी वयाच्या 16 व्या वर्षी लिहिलेला संस्कृत ग्रंथ, " बुध भूषण ".

 सुस्वागतम. ऐतिहासिक सत्याबाबत जिज्ञासा बाळगणाऱ्या अभ्यासू  वाचक मंडळीनो,      आज आपण महाराज्ञी येसूबाईं व बाल शिवाजी (शाहू) राजे व इतर राजपरिवाराच्या, मोगल अधिपत्याखालील व्यतित झालेल्या, तब्बल १९ वर्षाचा (१६८९ ते १७०८)  या  कालावधीचा आढावा घेणार आहोत. मी मुद्दाम अटक व कैद शब्द वापरले नाहीत.  का तोच खुलासा करणार आहे.      अगम्य व अजिंक्य असा रायगड, फितुरीमुळे, मोगलांचा अधीन होऊ घातला होता. आधीच स्वकियांच्या, खुद्द येसुबाईंच्या सख्या भावाच्या दगलबाजीमुळे छत्रपतींचा संभाजीराजेंचा मृत्यु झाला होता. सद्यकाळात आपले कोण - फितुर कोण कळेनासे झाले होते. येसुबाईंनी चाणक्यनीतिचे अध्ययन केले होते. त्याचा उपयोग केला. औरंगजेबाच्या सरदाराला, झुल्फिकारखानाला संदेश पाठवला, " आम्ही रायगड  देऊन स्वत: स्वाधीन व्हायला तयार आहोत. पण अटीवर, आमच्या जीवाची व धर्मरक्षणाची हमी, त्याने घ्यावी. त्या अवधीत त्यांनी राजारामांची, गुप्ततेने गडावरून रवानगी केली. व मोजक्या विश्वासू मंडळींची सभा घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली,   " रायगड आता  लढायचा तर...

डरना जरुरी है. प्रसंगी थोडी माघार घ्यावी

Image
 डरना जरुरी है. थोडी माघार घ्यावी.          प्रिय जागरूक वाचक हो, सदैव, हा सल्ला दिला जातो. घाबरू नका. आगे बढो. पण मी उलटंच सांगतेय नं, अर्थात त्यामागे सबळ कारण आहे.      बघा, कालचा लेख वाचलात  व यावर विचार केलात का? बघा जर त्यावेळी, महाराज्ञी येसूबाई व राजमाता सकवार यांनी, तो " माघारी " चा निर्णय न घेता, " जिंकू किंवा मरू "हेच धोरण मानून, रायगड लढायचे, ठरवले असते, तर काय झाले असते, माहितेय, जे मोजके निष्ठावंत, गडावर होते, ते धारातिर्थी पडले असते. मग कदाचित स्वराजच धोक्यात आले असते. त्यासाठीच, त्यांनी माघार घेतली.        यावरून माझी, लहानपणची एक आठवण सांगते. जेव्हा आपले चीन बरोबर युद्ध सुरू झाले, 1962 मध्ये. तेव्हा, मी सातवीत होते. माझे वडील, border वर होते.. तेव्हा, सर्व शाळातून एक  गीत कोरस मध्ये बोलायला लावत.        "" जिंकू किंवा मरू ""      ज्यांचा border शी काही संबंधच नव्हता, त्या मुली जोर जोराने, "मरू" म्हणत, पण आम्ही, तिघी बहिणी तो शब्द उच्चारू शकत नव्हतो. वडील, तेथेच ह...

धर्म रक्षण आपल्या राज्ञी चे व आज आपली धर्म तत्परता.

  धर्मरक्षण आपल्या राज्ञीचे व आज आपली ली धर्मतत्परता.    स्वागत करते, आपण सर्व वाचक रसिकच नव्हे तर सजग आहात. धर्मजागृत आहात. छान वाटले. धर्मपरायण म्हणजे गंभीर boring life जगायचे, असे नाही, तर यात ही गंमत आहेच. तेव्हा आज इतिहासासोबत, वर्तमानावर ही नजर टाकू या. कारण आपण काही फक्त माहिती करून गपचिप बसणार नाहीत. तर सद्य परिस्थितीत त्याचा, आशय व उपाय बघणार आहोत. I mean follow करणार आहोत.    त्या खडतर परिस्थितीत, राज्ञी येसुबाईंनी, आपल्या पुत्रांवर, स्वधर्मप्रेम व स्वराज्यनिष्ठता बिंबवली. गुप्तता राखून, प्रशिक्षित केले. स्वतः व राजमाता सकवारबाईंची व्रत वैकल्ये संभाळली. त्यातून शके महिने व ऋतु व तिथी - सणवार  यांचे सखोल ज्ञान, बालशाहूंना करवले. भावी छत्रपती या नात्याने, असलेला धर्म= धृ धारयते  इति धर्म. म्हणजे आपली समाजाशी बांधिलकी व आपण जे काही आहोत, त्या प्रमाणे आपले कर्तव्य. राजा असो- अधिकारी असो.- सेवक असो वा बाल- तरूण- पौढ - वृध्द. सर्वांचे एक विशिष्ट कर्तृत्व   विधीलिखित असते. त्याप्रमाणे वर्तन.       आता थोडे म्हटले तर विष...

महाराज्ञानी येसूबाई व राजमाता सकवार बाई यांची अनोखी रण नीती. आजही लागू होय

 संस्कार - धर्म संरक्षणाविषयी व आपण करीत असलेले धर्मकार्य.                हां. Do not take tension. I am not telling you to follow too much burdon and spend time in reading  ग्रंथ & पूजापाठ.          बघा. आता जेव्हा  शंभू राजे च्या, औरंगजेबाने केलेल्या क्रूर हत्ये नंतर जेव्हा येसूबाई व छ. शिवाजी राजेंच्या पत्नी सकवार बाईंना कैदेत राहावे लागले, तेव्हा या दोन्ही राजस्रियांनी, मातामह सकवारबाई व माता येसुबाई यांनी, बालराजेंना देव देव, पूजापाठ करून संकट दूर करण्याने परमेश्वराला  साकडे घालावयास सांगितले नाही. तर बालराजे, हे निश्चितच छत्रपती होणार व त्यासाठी, सर्व प्रकारे जय्यत तयार करवले. मग साहजिकच त्यांच्यात भावी काळाबद्दल आत्मविश्वास जागृत झाला. पण नुसतीच दिवास्वप्ने न बघता, आत्म निर्भर होण्याकडे, त्या बालजीवाने पाऊले उचलली. आजूबाजूच्या सामाजिक व मानसिक प्रदूषणाचा परिणाम होऊन, तिघांनी आपली हिम्मत हारली नाही. हे महत्वाचे आहे.        जरा त्या परिस्थितीवर नजर टाकू या. व आज आपण किती निव...

आज 2021 चा लेख परत विचार करण्यासाठी देत आहे.

आजची गरज - मानसिक - सामाजिक - राजकिय.    छ.संभाजी महाराजांनी त्या वयात- त्या काळात ही गरज समजून घेऊन, त्या वर उपाय लिहून ठेवला होता. हा त्यांचा बुधभुषण जर वाचला, त्यानुसार वर्तन केले तर आपण आदर्श नक्कीच ठरू व यशस्वी ही.  तुम्ही म्हणाल कि मग ते स्वतः का फितुरीचे बळी झाले? ते fully alert होते. पण राज्याच्या लालसेचे शिकार झाले हो. शत्रुच्या कारवाईबाबत सावध होते. पण त्यांच्या पिताश्रींचा मृत्यु, त्यांजपासून लपवून, तिर्‍हाईताच्या हातून अंतःसंस्कार करण्याइतपत मजल जाईल, अशी ते कल्पनाही करू शकले नाहीत.  मासाहेब सोयराबाईंंनी हे केले.पण मतलबी व स्वार्थी मंडळी, या स्वराज्यात होती , ती ही खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसपास कटकारस्थाने करतील, हा अंदाज ते बांधू शकले नाहीत. असो.       त्यांनी लिहिलेला श्लोक, आपण पाहू या.  निदान सावध होऊ या. ते या बुधभुषणाच्या, तिसर्‍या अध्यायात ११ व्या श्लोकात, काय लिहितात बघा.       ज्याला वैभव व यश मिळवायचे आहे, त्या माणसाने, पुढील सहा दोष   वर्ज्यच (स्वतः पुरतेच नव्हे तर) संपूर्ण राज्यातून नष्ट( ...

राजकारणातील, उरफाटी रीत. 🤣. 😔

    माझ्या प्रिय वाचक सख्या नो,    प्रथम मी, आपली क्षमा मागते. झाले असे की, माझ्या भाचीचा, 13ला वाढदिवस त्या नादात, मी, परवा, कालचा लेख, तयार करताना पुन्हा 13च तारीख टाकली त्यामुळे तुम्ही ही  repeat न वाचताच skip केले असाल, तर please परत वाचा, कारण कालचा, मुद्दा फार महत्वाचा होता. मुख्य म्हणजे, सर्वांना उपयुक्त होता.      आपल्या जीवनाला, अर्थपूर्ण बनवणारा आहे.       असो. आज जरा वेगळाच विषय, घेऊन लिखाण करणार आहे. काल 14 नोव्हेंबर. हां, आपल्या जीवनातून शाळा सुटून बराच अवधी झालाय. पण आपली मुले, नातवंडे, अजून शालेय जीवनात असतील नं, निदान आजूबाजूला, राहणारी.. तर आजचा दिवस, आपल्या शालेय जीवनात, आपण," बाल दिन म्हणून साजरा केला होता आठवतेय नं...    ....   तर ha दिवस, आपण, त्या नेहरूचा जन्मदिवस,, "" बाल दिन "", म्हणून साजरा करीत आलो आहोत  वर्षानु वर्षे. म्हणे," चाचा नेहरू,, ""    पण मला त्या लहान वयात ही प्रश्न पडे, महात्मा गांधी, हे आपले, "राष्ट्र पिता व नेहरू चाचा, हेच कसे???        ...

सतत प्रयत्न, हीच यशाची शिडी. माघार हेच अपयश. साप. शिडी.

  धैर्यशील व   हिंमतवान असे थोर  महान आत्मे.        माझ्या प्रिय सखयांनो, जसे freinds मध्ये उभयत: अभिप्रेत असतात, तसेच, हे तुम्हाला, माझे संबोधन.          हं, तर माझ्या मते, छत्रपती संभाजी महाराजांनंतर, हेच दोघे फक्त धैर्यवान. व धर्मवीर होत. एक म्हणजे स्वातंत्रवीर सावरकर. हे तर सर्वमान्य आहेतच. दुसरे पु. ल. देशपांडे. तुम्ही म्हणाल, ते तर विनोदी साहित्यिक व नाटककार. वगैरे.. पण तुम्हाला, त्यांच्या धर्मवीरतेची महतीचा परिचय, काल द्यावयास सुरुवात केली आहेच. आता सविस्तर सांगते. सावरकर तर, मला देव व गुरुस्थानी आहेतच. पण आता पु. ल.. ना सर्वांनी, गुरू स्थानी का मानायचे, ते सांगते. सर्व साधारण, आपण सामान्य लोक एखाद्या प्रयत्नातच खचून जातो व माघार घेतो. या,त्यांच्या, पहिल्या नाटकातच किती, संकटाचा डोंगर कोसळला. पण ते आपल्या स्वप्नपूर्तीशी, चिकाटीने ठाम राहिले, यातून आपण, खूप काही शिकण्यासारखे आहे नं.     तर बघा, संपूर्ण संकंटाची मालिका.          तर झाले असे की त्यांची नाटकातील मूळ कल्पना अशी होती. अं...

नव संजीवन. पु. ल. आपले मराठीतील लाडके लेखक.

  नव संजीवन. पु. लं. चा आदर्श.     मी नव्हते तरी आपण माझ्या, गैरहजेरीत, कोणी ना कोणी, हे माझे blogs वाचत होतात,, हे वाचक नंबरवरून कळले. अगदी मन भरून आले. वाटत होते, या दुनियेत, माझे गंभीर विचार कोणाला रुचणार बरे? पण मी खोटे पडले, त्याचा किती आनंद झाला, सांगू     मला viewers आहेत, म्हणून नव्हे, तर हे विचार लोक वाचत आहेत व follow ही करणार, म्हणून.असो. प्रस्तावना बस झाली.   पु. ल. देशपांडे यांचे," नव संजीवन "आणि "उमेद". त्यांचे, पहिले वहिले नाटक सपशेल पडले, त्याची ही कथा. जर तरची कहाणी. जर का, तेव्हा हे आपले सर्वोत्तम साहित्यिक,  नाउमेद झाले असते, तर, आपण किती  अ उत्कृष्ट साहित्याला मुकलो असतो..  आता ती कथा सविस्तर ऐका, I mean, वाचा.         त्यांच्याच शब्दात आणि शैलीत. पण आपण अशा प्रसंगी, लगेच निराश होतो व जे करतो, त्याचा नाद सोडतो. अशा कित्येक लेखकांची, "हाराकिरी", होत असेल. तसे तर कित्येक क्षेत्रात कोणाकोणाचे असे झाले असेल नं? तर हे वाचा व मनन करा आणि शुभस्य शीघ्रम  आणि सोडलेले स्वप्न पुरे करा    पुल च्या,""...

जीवन समजू लागणे.

 12 नोव्हेंबर 2025,, माझ्या प्रिय वाचकहो, आज ममी, आपल्याला दीर्घ काळानंतर भेटत आहे कारण जरा अस्वस्थ व अस्वास्थ ही दोन्ही कारणे. आताच मी 75 वर्षाची झाले. वाटले,की  असो. पण काही करावयाची, उर्मी, अजून, नसानसात भिनली आहे, ती स्वस्थ बसून देत नाही. आणि तुम्हा वाचकांच्या सख्याची व व संख्येची आठवण, निवांत झोपू देत नाही. भेटणार नं, परत मळ ला. वाट पहाते, तर आज फक्त माझी एक कविता वाचा rather अनुभवा. जीवन असे जगावेच.         मरणाच्या जाणीवेतूच,            जीवनाची किंमत कळते,   जीवनातील संकटातूनच,            जगण्याची हिंमत्त मिळते   जगण्याच्या यत्नातूनच,            सृजनाकडे मन वळते.  सृजनाच्या क्रियेतूनच,         निर्मिती घडत असते,   निर्मितीच्याआंनदातूनच,         मरणाची भीती सरते,    म्हणून, " अस्थित्व ", हे,           कधीच मिटत नसते.      सरते, शेवटी ही,   ...