Posts

Showing posts from September, 2025

कृष्ण लीला हवी - रास लिला नको.

 कृष्णलीला हवी - रासलिला नको.    परवा आपण श्रीराम व श्रीकृष्णाची एकरूपता पाहिली. तीच एकरूपता, त्यांच्या भक्तांत ही आहे.  दुदैवाने आज फेसबुक वरील तथाकथित विद्वान (अर्थात् स्वघोषित) यांनी "भक्ति" या शब्दाचा अर्थच बदलून टाकला आहे.  त्यांच्या मते, I mean,  त्यांना, ज्या व्यक्तीकडे बोट दाखवून, ह्यांच्यावर टिका करा, सांगून फेसबूक वर सोडले आहे.  त्या व्यक्तिच्या,  प्रत्यक्ष कार्याचे कौतुक करणारे, या विद्वांनांच्या मते, अंधभक्त असतात. शब्द ही असे वापरतात, अंडभक्त😀 असो. आपण चांगल्याला चांगलेच म्हणावं. हे माझे तत्व. अन् जे वाईट आहे, ते वर्षोन् वर्षे प्रचलित आहे, म्हणून , " वा! छान! म्हणून माना डोलवायच्या, हे होणे नाही. परवाच्या लेखा सोबत मी, माझा एक एपिसोड दिला आहे, तो आपण पाहिलाच असेल, असे मी मानते. नसल्यास, कृपया, बघा.  कृष्णाच्या खर्‍या स्वरूपाला जाणा.  त्यात मी आपल्याला, राधेची खरी ओळख करून दिली आहे.  ती व तिचा पती, कन्हैयाचे खरे गाढे भक्त होते. ही त्यांची श्रध्दाच, त्यांना गोकुळातून पायी निघून  सौराष्टात  वाटचाल करण्यात सहाय्य...

आपणच आपल्या देवांचे देवत्व समजून घेऊ शकलो नाही.

Image
 आपणच आपल्या देवांच्या देवत्वाला समजून घेऊ शकलो नाही           या हो, माझ्या वाचक व दर्शक मित्र मैत्रिणींनो  मान्य आहे, वरील शीर्षक वाचून थोडे नाराज झाला असाल. पण हे सत्य आहे. बहुतेक जणांना आपल्या गणपतीच्या आरत्या व मंत्र+पुष्प+ अंजलीचा अर्थ माहीत नसतो. ती ओरडून म्हणायची बाब वाटते. हा अर्थ मी नुकताच सांगितला आहे. पण repeat करतेय. तो ही माझ्या एका short film सह. हा सांगितला आहे,पेढे परशुराम, चिपळूण, येथील श्री. विद्वान्स गुरुजी श्री कानडे गुरुजी व श्री पद्म नाभ दीक्षित गुरुजींनी. पण आजच्या "राजकारणात" आपण कसा राजकर्ता मागायचा, हेच जनतेला कळत नाही. पण सुदैवाने आपल्याला देवेंद्र व नरेंद्र हे लाभले आहेत तेव्हा काही विघ्न संतोषी व्यक्तींच्या नादाने त्यांना मान द्या. आज महाराष्ट्र भर सर्वत्र वाहतुकीची किती सुधारणा झाली आहे बघा. ती श्री. गडकरी साहेबाची देन आहे. हे मान्य करा.     ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ.

आज राधा कृष्णाचे नाते चुकीचे दाखवले जाते, ते समजून घ्या हो.

Image
 आज राधा कृष्णाचे नाते चुकीचे दाखवले जाते.     मम प्रिय वाचक व प्रेक्षक वर्ग हो, आज मी तुम्हाला ह्यांचे खरे सत्य सांगणार आहे.  काय होते कि, आपणच, I mean, आपल्यातील विघ्न संतोषी मंडळी, आपल्या देवांची बदनामी करतात व अज्ञानी लोक त्यावर विश्वास ठेवतात. ऐका तर सत्य.जरा रेकॉर्डिंगच्या प्रॉब्लेम मुळे ear फोन लावून ऐकायला लागेल. तर कृपया..... ऐकले नं, तर विचार करा. कृष्णा पेक्षा, दहा वर्षाने राधा मोठी होती. तिचा पती अनय ही कृष्ण भक्त होता, तर या सत्याला सामोरे जा आणि जमेल तसे या सत्याला जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवा. Means share it     ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ.

समाजातील DOs &DON'TS. सणवार हे आनंद वाढविण्यासाठी साठी आणि एकत्रित येण्यासाठी असतात.

Image
 समाजातील Dos&Don'ts. सण वार हे आनंद वाढविण्यासाठी साठी एकत्रित येण्यासाठी असतात.     मम प्रिय  वाचक व यापुढे प्रेक्षक ही. तर बघा व ऐका. नीट लक्ष देऊन ऐकलेत नं, तर समाजकारणा करिता हे जरुरी आहे नं, मग हा लेख like म्हणजे follow करा आणि share, जवळच्या लोकांपर्यंत, हे विचार पोहोचवा. धन्यवाद      ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ.

होलिका दहन. भाग 2 आपले सर्व सण, हे अर्थपूर्ण आहेत हो.

Image
 होलिका दहन भाग 2. आपले सर्व सण, हे अर्थ पूर्ण आहेत.           माझ्या प्रिय चौकस वाचक व प्रेक्षक हो. हा बघ्या ची भूमिका देणारा, माझा बदल कसा वाटला बरे. आता कोठे ही जाताना, ear phone लावून बिनधारत ऐकू शकाल. हं, तर विषयावर लिहिते व नंतर ऐका. आपण 31 डिसेम्बरला, त्यांचा year end व new year साजरा करतो. तेव्हा नेमके काय काय करतो, ते आठवा व  आपल्या होळीचा खरा संदेश, ऐका. हं, आले का लक्षात, te hi एक कापडाचा बाहुला बनवतात. आणि त्याला संपवतात. हे आपल्याला छान वाटते. मग ते तत्व असलेली होळी ही तितकीच अर्थ पूर्ण आहे. शिमगा- शिवीगाळ व बोंब मारून आपण ही वर्ष भरातील राग द्वेष ओकून टाकून, मन शुद्ध करावयाचे असते. ते लोक एका रात्रीत ha बदल अपेक्षित ठेवतात. पण आपले रिती रिवाज, आपल्याला फाल्गुनी पौर्णिमा ते चैत्र प्रतिपदा (पहिली तिथी )  पूर्णतः 15 दिवस देतात. रागाचे, प्रेम संबंधात  रूपांतर होण्यास, हा वेळ नक्कीच पुरेसा आहे. पटते नं. तर विचार करा. व आपले स्वधर्मीय  आचार आचरणात आणा." त्या राजकारणी लोकांच्या नादी लागू नका. म्हणे आम्ही सं क ष्टीला चिकन खातो...

होलिका दहन व त्या मागील सत्य व योग्य परिणाम.

Image
  होलिका दहन.      माझ्या दक्ष व सावध वाचक हो, या पुढे नेहमी लिखाणच नसणार, तर दर्शन ही असणार म्हणजे फक्त ear फोन लावा व ऐका. शीर्षक वाचल्यावर म्हणाल की आता कोठे होळी आहे हो, पण खरे तर, सर्व सण साजरे करण्यासाठी, प्रथम होळीची आठवण मनात असणे, महत्वाचे असते. कसे ते समजून घ्या कानात शिरले, ते मनात, शिरू द्या बरे. बघा, 31डिसेंबर ला ते लोक एक बाहुला जाळतात. मग आपण ही अनुकरण करतो. पण याचा अर्थ काय बरे. हेच आपण शिमगा करून करतो हे जाणून घ्या. अर्थात विचार व मनन करायला विसरू नका. मगच माझा उद्देश साध्य होईल. जमल्यास share करा. भेटत रहा.

आजकाल on line fraud चा प्रकार बोकाळलाय. त्याबद्दल काही मुद्दे.

Image
 आजकाल on line फ्राऊडचा प्रकार बोकाळलाय. त्याबद्दल काही मुद्दे.      माझ्या जागृत वाचक हो, या बाबत mi कित्येक वेळा माझ्या या blog मधून लिहिले आहे. पण याला कारणीभूत te गुन्हेगार की ज्यांची फसगत होते आहे. ते स्वतः? ही विचार व त्यानुसार आचार करण्याची वेळ आहे. कित्येक so call educated ( डॉक्टर, इंजिनिअर अगदी CA सुध्दा याला बळी पडत आहेत. कारण फक्त लालच व आत्मकेंद्रितपणा.    मीच शहाणा हा गैरसमज. हो, यापुढे, तुम्ही फक्त वाचक नसाल, तर प्रेक्षक व  अभ्यासक असाल. मी आता तुमच्या पुढे येऊनच बोलणार आहे. ऐका तर. ऐका व विचार व नाही बोलायला शिका. व स्वतःचा बचाव, स्वतः च करा. कृपया जरा इअरफोन वापरा.

लोकमान्य टिळकांच्या उपदेशाचा मागोवा.

 लोकमान्य टिळकांच्या उपदेशाचा मागोवा.          प्रिय चौकस वाचक हो, मी आपल्याला, लोकमान्य टिळक यांची खरी ओळख करून द्यावयाचा, प्रयास करणार आहे. तुम्ही त्याचा प्रयत्नात रूपांतर कराल, अशी आशा आहे.      आज जे जातीय राजकारण, करून मुंबई चे जन जीवन तुंबविण्याचा प्रकार चाललाय,, त्या पाश्वभूमीवर, हा त्यांचा लेख वाचनीय व मननीय आहे, हे तुम्हाला निश्चितच पटेल. लो. टिळक व सावरकर यांनी, राजकारण व त्याच बरोबर समाजकारण ही साधले. बघा, त्यांचा हा तत्कालीन, "केसरी तील" लेख.       13 सप्टेंबर 1892.       """ एका विशिष्ट उद्देशाने भरवलेल्या सभेविषयी त्यांचे भाष्य.        अध्यक्ष यांनी काल, या प्रश्नाचा कोणत्या दिशेने विचार करावयाचे, आपणास कळविलेच आहे. आमच्या उद्योगधंद्याची कोणत्या रीतीने सुधारणा होईल, याचा विचार करण्यासाठी, आपण येथे जमलो आहोत. तेव्हा औद्योगिक दृष्टीनेच या विषयांचा विचार केला पाहिजे. जाती धर्म दृष्टीने कशी ही असो, परंतु एका धंद्याचे अगर एका स्थितीतील लोकांना, जुटीने कोणतीही गोष्ट करणे असल्यास, जातीस...

लोकमान्य टिळक यांचे विचार व तत्वज्ञान समजू या.

 लोकमान्य टिळक यांचे तत्वज्ञान व त्यांचे विचार समजू या.  माझ्या सुजाण व कुतूहल असणाऱ्या वाचक हो, प्रथम मी आपली क्षमा मागते, गुगलच्या सर्व्हर प्रॉब्लेममुळे 5.6 दिवस, माझे लेख प्रदर्षित होऊ शकले नाहीत.        खरे तर फार महत्वाचा विषय, मी आपल्या पुढे मांडणार आहे. ते ही त्यांच्या केसरीतील अग्र लेखा आधारे.          लोकमान्य टिळकांचे लेख वाचून, त्यांचे म्हणणे, कोणी समजून घेतलेय का? ना तेव्हा ना आत्ता. आजचा चालू गणेशोत्सव, त्यांच्या मूळ संकल्पनेशी अजिबात टाळबंद राखत नाही उलट या प्रकाराला, आता टाळेबंदी घालावी, अशी परिस्थिती आली आहे. याला अपवाद, या आधीचे माझे दोन लेख आभोण व कळवण चे गणेश मंडळी. मुद्दाम मागे जाऊन परत वाचा.            आता मी जो विषय मांडणार आहे, तो बघून तुम्ही म्हणाल, या उत्सवाच्या दिवसात, "हे" काय? पण लगेच नंतर, पितृपक्ष येत आहे. त्यावरील लोकमान्यांची मते विचारात घेणे, योग्यच. या गोष्टीला, शास्त्रीय आधार देऊन, त्यांनी, "केसरी" मध्ये अग्रलेख लिहिलाय            " 8 नोव्...