धर्म रक्षणासाठी बलिदान केलेल्या, श्रद्धानंदस्वामी यांचा खून करण्याऱ्याची फाशी रद्द कोणी केली????
माझ्या सजग वाचक हो, उद्या, 31डिसेंबर ला रात्री नाचायला जाण्यासाठी जागरण करण्यासाठी आधी जरा या घटनेचा विचार करा. आणि "याद इसे भी कर लो. स्वामी श्रद्धानंद यांचा खून! स्वामी दयानंद सरस्वती यांचे शिष्य असलेले स्वामी श्रद्धानंद यांच्यावर आर्य समाजाचा प्रभाव होता.१८९० मध्ये जालंदर येथे, त्यांनी कन्या शाळा सुरू केली. विधवाविवाह व अनाथरक्षण हे क्रांतिकारक कार्यही त्यांनी सुरू केले. प्राचीन गुरुकुल शिक्षणाचा पुरस्कार, स्वामी श्रद्धानंद यांनी केला. रौलेट या काळ्या कायद्याविरोधात धाडसी विरोध केला. या महान शुद्धीकरणस्वामी श्रद्धानंद यांचा खून झाला. याचे मुख्य कारण हे की, स्वामी श्रद्धानंदांनी शुद्धीकरण चळवळ सुरू केली. अनेकांना त्यांनी हिंदू धर्मात घेतले. घर वापसीची ही चळवळ देशात जोर धरू लागली. अनेकांनी घरवापसी केली. या चळवळीमुळे स्वामी श्रद्धानंद या...